हुंडा एक कर्करोग | Essay On Hunda Ek Karkarog

हुंडा एक कर्करोग |Essay On Hunda Ek Karkarog


धरती की तरह दुःख सहले
सुरज की तरह तू ढलती जा
सिंदुर की लाज निभाने को
चुपचाप तू आग पे जलती जा !


असं स्त्रीत्वाचा डॉन गारा पिठात आमच्या समाजाला स्त्रीला अस्तित्व बहाल केलं एकीकडे तिला देवता म्हणत दगड मूर्ती चे रूप दिले आणि तिच्या आशा-आकांक्षा भावना चेतना साफ तिच्या देवी पणात गोठवलेल्या प्रचंड मानसिक सामर्थ्य असलेल्या आणि पुरुषालाही जन्म देणाऱ्या स्त्रीला तिच्या नाजूक कमनीयतेचा फायदा घेऊन सतत अबला ठरवले.


पिता रसती कौमार्य यौवने भ्राता: रक्षति
स्थविर रक्षन्ति पुत्रा: स्त्री स्वातंत्र्यम् अर्हती खल्ल !


असे कोणत्यातरी संदर्भात मनू नावाचा कोणीही न पाहिलेला न ऐकलेला विद्वान माणूस आपल्या मनुस्मृती या ग्रंथात म्हणून गेला आणि वचने न पाळण्याबद्दल प्रसिद्ध असलेल्या साध्या पुरुषांनी मनुचे हे वचन मात्र अगदी प्राणपणाने जपले संस्कृती रक्षणाच्या नावाखाली त्याचा उदो उदो केला संस्कृती रक्षणाचा ठेंबा मिरवत अविरतपणे स्त्रियांवर अन्याय करीत राहिले याच मालकीहक्काचा भावनेतून मग रामायण घडले स्त्रीवरील मालकी हक्काच्या या भावनेतूनच कन्यादानाचा एक अर्थहिन आणि अन्यायी सोहळा जन्माला आणि कन्यादान महा पुण्याचे गोंडस रूपही त्याला प्राप्त झाले एकदा कन्याही दान करण्याची वस्तू समजल्यावर ती सजवून जास्तीत जास्त मनात भरले अशी नटवून दान करणे अपरिहार्य झाले दान देणारा दातृत्वाच्या आणि पुण्यात्वाच्या कल्पनेत धन्य झाला आणि दातन घेणारा ही मिळालेल्या दानानं आणि आपल्या मूळ दुसर्‍याला पुण्य लाभणार त्याची कन्या आपण सांभाळणार या उपकाराच्या भावनेनं कृतकृत्य झाला अरे जी स्वतः एक चैतन्यदायी कर्तृत्वशालिनी आहे तिला दान देण्यात आणि घेण्यात धन्यता कसली मानता ? लाज वाटली पाहिजे असलं दान देताना आणि घेताना.


आणि याच दानाच्या सोहळ्यातून एक भयंकर रिवाज अस्तित्वात आला माणुसकीचे मानवतेचे सगळे विचार या रीवा जानं भस्मसात केले हुंडा किंवा वरदक्षिणा या राजरोस नावानं तो समाजात वावरू लागला एवढेच नव्हे तर त्याला महान प्रतिष्ठाही प्राप्त झाली स्त्रीला मालकीची वस्तू समजणाऱ्या या माकडांच्या हातात एक मिळाले आणि सुटले जाळत मानवतेला स्त्रीत्वाला या हुंड्यात आपला अजस्त्र पसरला आणि एकापाठोपाठ एक अशा अनेक स्त्रिया त्यानं गिळंकृत केल्या.


महाराष्ट्रात नऊ सालात 312 गुजरात मध्ये 419 बिहार मध्ये 209 कर्नाटकात 367 उत्तर प्रदेश 379 हे आकडे पिकांचे किंवा पावसाचे नव्हते हे आकडे आहे हुंडाबळीचे.


तुही अंबा तुही दुर्गा तुही माय भवानी
तू लक्ष्मी तू सरस्वती तुही मां कल्याणी
तुही नारायणी


असं जिथे रूप आहे त्या आपल्या लाडक्या कर्तुत्वाला लेकीला भलामोठा खर्च करून दाग दागिन्यांनी मढवून दोन-चारशे माणसांच्या साक्षीने एखाद्या तरुणाच्या स्वाधीन करायची आपली पोरं चांगल्या घरी पडली या विचारांनी डोळ्यातलं पाणी टिपायचं आणि जिला सात जन्माची सोबतीन गृहलक्ष्मी सुख दुःखाची साथीदार म्हणून आणली त्या चैतन्यानं उत्साहानं रसरसलेल्या लक्ष्मीची निर्जीव रुपयासाठी अक्षरश: राखरांगोळी करायची आणि तिला पेटवून द्यायचं अरे मृत शरीराला अग्नी देताना हात थरथरतो माग ही तर आपली सखी प्रियतमा तिला पेटवायचे ?


यग तार्यस्तु पूजन्ते रमन्ते तया देवता


असा दावा करणाऱ्या या देशात नारीला जाळण्याचे काम केले जाते केवढा हे दुर्दैव ? दगडाने सुद्धा लाजावं यांच्या मनाच्या कठोरतेला ? तिला जीवनदायिनी बनविण्यासाठी 19 वर्षे घालवायचे तिला 19 सेकंदात जाळून टाकायचं तीसुद्धा तिच्याकडून पैसा मिळाला नाही म्हणून स्कूटर घड्याळ सोने नाणे पैसा भांडवल मिळालं नाही म्हणून मग कशाला पुरुषार्थाच्या गप्पा मारता ? कशाला गटातंलं बळ दाखवता ? त्यापेक्षा हातात बांगड्या भरा लुगडी नेसा आणि मीरवा की रस्त्यावरून जोगती म्हणून डॉक्टर इंजिनीयर वकील इन्स्पेक्टर झालात म्हणून स्वतःचे भाव ठरवता ? स्वतःला विकताना लाज कशी वाटत नाही सभ्य सुसंस्कृत म्हणवता हुंडा घेणार नाही म्हणून मिरवता आई-वडिलांच्या मागे दडता ? तुमचे आई-वडील हं ! सासू-सासरे टपलेले असतात एखाद्या शिकार्यासारखे सावध हाती पडलं की घातली झडप सुनांना जाळण्यात सासवा ही आघाडीवर असतात आपण स्वतः एक स्त्री असून दुसऱ्या स्त्रीचा सर्वनाश करतो आहोत त्याची त्यांना शुद्धा नाही.


मुलाचे लग्न झालं म्हणजे पैसा मिळवण्याचे साधन आणि माणसं मारायचं लायसन मिळालं असं वाटतं काय यांना ? एका सुनेला जाळलं की दुसरी सून करायची तिच्याकडून पैसा मिळवायचा.


रूपा गुणांची बेरीज वजाबाकी
पैशाच्या हिशेबात केली जाते
लग्न हा व्यवहार ठरतो
इथे वधु विकली जाते


हे थांबायला हवं हा कॅन्सर समाजाचा पूर्ण ताबा घ्यायच्या आत त्याला कापायला हवा हे थांबेल जेव्हा सुनेच्या अंगावर रॉकेल ओतून पाहणारी सासू सूनेकडून जाळली जाईल तेव्हा आपल्याला काडी लावणार्या पतीला सौभाग्याच्या कल्पनांना मूठमाती देऊन पत्नीच काडी लावेल तेव्हा तेव्हा हे सगळे थांबले 1975 सली भारत सरकारने घटनेमध्ये हुंडाबळी कलम समाविष्ट केले व त्यानुसार हुंडा विरोधी कायदा अस्तित्वात आला पण सरकारने कायदे करून चालणार नाहीत समाजाने केवळ तरुणांनी शपथ घेऊन जाणार नाही तर स्त्रीला स्वतः आत्मनिर्भर बनावं लागेल पैशाची मागणी करणारा पती आणि सासु यांचा वेळीच त्याग करून स्वतःचे जीवन स्वतः घडवावे लागेल सासरी नांदने हीच जीवनाची इतिश्री न मानता जिवंत राहणे व जगणे हेच ध्येय मानले पाहिजे तरुणांनी मातृदेवो भवो चा योग्य आदर ठेवून आईच्या पदराआड न लापता पैशाने हापापलेल्या आईचा वेळेतच त्याग केला पाहिजे तरच या समाजाचा बिघडलेला ताल आणि तोल सावरला जाणार आहे त्यासाठी आवश्यक आहेत प्रयत्न अथक प्रयत्न कारण,


आता चालणे चालणे
व्हावे उगा का निराश
भिन्न काळोख्याच्या पोटी

Download File

Download File

Leave a Comment